महाराष्ट्र
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन
मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवार दि. ९ रोजी पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील छत्रपती...
मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची...
मुंबई: मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
भारत-मॉरिशस संबंधांना...
‘हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....
मुंबई : श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड....
आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा...
मुंबई: कृषी व पणन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबरोबरच, प्रवासी भारतीय संपर्क, द्विपक्षीय व्यापार, थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) तसेच इथेनॉल उत्पादन, सौरऊर्जेवर आधारित नवीकरणीय ऊर्जा, कोल्ड...
आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा...
विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
विविध...
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे त्यांच्या सुविद्य पत्नी सुधा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री...
महिला व बालविकास विभागाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक महिला दिनानिमित्त...
शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाद्वारे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. आर्थिकदृट्या सक्षम महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडविता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री...
राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून...
परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत, या...
समतानगर कांदिवली (पूर्व) येथील मध्यम उत्पन्न गटाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम १...
कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
या प्रकल्पातील ३१८ निष्कासित...
सर्व शासकीय कार्यालये आता एकाच छताखाली येणार
अमरावती: मोर्शी येथील नागरिकांच्या सुविधेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी इमारतीच्या कोनशिलेचे...


















