महाराष्ट्र
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळे आणि सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव...
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
समागमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शालेय उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी संगणकाच्या माध्यमातून माहिती संकलन, चित्रकला स्पर्धा व गुरु साहिबांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे केली.
लहानग्या विद्यार्थ्यांनी...
उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांना नवी मुंबई...
नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर आणि कुलवंत सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, नेरुळ येथे ‘हिंद दी चादर’ समागमाच्या...
बैठकीत नवी मुंबईतील सर्व गुरुद्वारांचे प्रतिनिधी आणि रायगड गुरुद्वारा साहिबचे सेवादार उपस्थित होते.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
नवी मुंबई येथे आयोजित होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मिरा...
कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण देण्यात आले. सर्व भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, ही विनंती.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
नबी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर...
समागमाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले शुभाशीर्वाद दिले.
स्वराज्यसंकल्पाचा प्रेरणादिन!
असामान्य धैर्य, स्वातंत्र्याची ज्योत आणि स्वराज्याचा अढळ संकल्प यांचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज
त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभारातून आजही प्रेरणा मिळते.
स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचा...
शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री...
आग्रा: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल...
राज्याच्या श्रमिक बजेटमध्ये वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे...
मुंबई: व्हीबी-जी रामजी (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी-ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय...
माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवार २१ रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा...
मुंबई: पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी,...


















