महाराष्ट्र
गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री...
धुळे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा सुरू आहे. या जल यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकारण्याचा प्रयत्न केला...
धुळे जिल्ह्यात 252 रुग्णांना सुमारे 2.19 कोटींची मदत
धुळे : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. धुळे जिल्ह्यात आर्थिक वर्षात 252 रुग्णांना सुमारे...
भंडारा जिल्ह्यात 61 रुग्णांना सुमारे 53.75 लाखांची मदत
भंडारा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे...
लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई: राज्यातील लाईव्ह मनोरंजन (Live Entertainment) क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण...
चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या...
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे व...
विषयावर राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था...
महाराष्ट्रात जनगणना २०२७ चा पहिला टप्पा
स्व - गणना - १ मे ते १५ मे
घरांची नोंदणी - १६ मे ते १४ जून
शासन नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन!
चला एकत्र...
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लढा;नंदुरबार जिल्ह्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
(नंदुरबार) महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) वाढते प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च...
देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेला गती...
जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना...
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक...
आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण...


















