NandurbarNews
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता आठवीच्या...
परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही अर्ज करू शकतात, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.या परीक्षेसाठी उमेदवार १ जानेवारी २०२७ रोजी इयत्ता सातवीमध्ये...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून पोलीस दलाचे अभिनंदन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादविरोधी लढ्याला मोठे यश...
रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढण्यास मदत होईल
वर्धा: सध्याचे युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचे आहे. नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भविष्याचे नियोजन करुन रोबोटिक व स्टिम लॅब सुरू करण्यात...
होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने ६७ कोटी निधी मंजूर – मंत्री भरत...
मुंबई: होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीची...
प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख – सुमनेश...
मुंबई: डिजिटल युगात डेटा हीच खरी शक्ती असून प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचे उपमहासंचालक सुमनेश...
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय प्रवेश; ७ जून रोजी परीक्षा
मुंबई: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा 7 जून 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे....
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री...
मुंबई: एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा...
‘हिंद-दी-चादर’शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’मध्ये रामेश्वर नाईक यांची विशेष...
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त...
एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात...
मुंबई : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम...
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
जय भवानी, जय शिवाजी!













