NandurbarNews
गाण्याची फरमाईश चालेल पण ओटीपीची फरमाईश अजिबात नाही.
खाजगी ओटीपी म्हणजे खाते सुरक्षित.
#WorldRadioDay
#CyberSafetyWeek
बाळशास्त्री जांभेकर यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
नवी दिल्ली: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आणि थोर समाजसुधारक 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पुष्पांजली अर्पण करून...
एआय ही केवळ तंत्रज्ञान क्रांती नसून, ती लोकशाही अधिक सशक्त करण्याची...
सुरक्षित आणि स्मार्ट शासनाची गरज लक्षात घेता महाराष्ट्राने एआयचा प्रशासनात प्रभावी वापर केला असल्याचे सांगून महाराष्ट्र या तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र बनले असल्याचा विश्वास राज्याचे...
इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ‘कुंभदूत’ एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण;...
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये 'कुंभदूत' या एजेंटिक AI आधारित संकल्पनेचे सादरीकरण...
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा
(नंदुरबार) तोरणमाळ फेस्टिव्हल हे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रतीक असून, प्रशासनाने या महोत्सवाच्या माध्यमातून पहिले तोरण बांधले आहे. आगामी काळात तोरणमाळ फेस्टिव्हल अधिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी पत्रकारितेचे जनक
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#दर्पणकार
#बाळशास्त्रीजांभेकर
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर एक...
उद्घाटन संस्थेचे प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक बर्वे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट...
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट...
कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळे आणि सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव...
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
समागमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शालेय उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी संगणकाच्या माध्यमातून माहिती संकलन, चित्रकला स्पर्धा व गुरु साहिबांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे केली.
लहानग्या विद्यार्थ्यांनी...













