NandurbarNews
‘महावीर जयंती’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती, तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण...
जागतिकस्तरावर अस्थिरतेच्या काळात निसर्गोपचार आवश्यक – डॉ. धनलाल शेंद्रे
नागपूर :आज जागतिकस्तरावर आपण अस्थिरतेचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे वाढणारे ताण- तणाव अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. अशा काळात निसर्गोपचार आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय...
प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
छत्रपती संभाजीनगर: विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रलंबित प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात...
माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-६० जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्यात येणार –...
मुंबई : माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान तीन वर्षे सी-60 मध्ये...
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’
मुंबई : मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत...
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी –...
मुंबई: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत....
‘आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास...
मुंबई: कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० हा उपक्रम उद्योजकतेकडे वाटचाल करणारा ठरेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री...
पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित...
सदर परिषद मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गेली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR, @iYogeshRKadam मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, अपर मुख्य...
6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
(नंदुरबार) जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तत्परतेने निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात दुपारी 1:00 वाजता...
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते बोरझर येथे 30...
(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या संकल्पनेतून राज्यातील 10 गावांची ‘मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबार...













