NandurbarNews
अफवांना बळी पडू नका!
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घाबरून खरेदी टाळा व शासनाच्या अधिकृत माहितीनरच विश्वास ठेवा.
#NoPanic#StayInformed#FuelSupply#Nandurbar
महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३...
उर्वरित १३ परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ...
नागरिकांनो लक्ष द्या!
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (CNG) चा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अनावश्यक गर्दी करू नका
वाहतुकीत अडथळा होईल असे वर्तन टाळा
#StayCalm#NoRumors#Nandurbar
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
मृत व बेपत्ता जनावरांसाठीही मदत जाहीर
#Maharashtra#FarmersRelief#Nandurbar
पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
१ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
कृपया सतर्क राहा व सुरक्षितता पाळा
#WeatherAlert#StaySafe#Maharashtra#RainUpdate
एलपीजी बुकिंग कालावधी बदललेला नाही
अफवांवर विश्वास ठेवू नका
शहरात २५ दिवस, ग्रामीण भागात ४५ दिवस नियम लागू
#LPG#FactCheck#StayInformed#DGIPR
मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस विविध विषयांवरील सखोल चर्चासत्रे आणि उत्स्फूर्त...
दिवसभरात मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, लिंग समानता तसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. टॉम कूपर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर...
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम –...
पुणे : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला...
शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे होते म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकेतून फौजदारी कायदे आणले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या कायद्यांमध्ये बदल करून जनतेच्या सेवेसाठी...
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी
मुंबई – केंद्र शासन पुरस्कृत, ‘उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची 2022 ते 27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असाक्षरांना साक्षर करण्यासाठी अंमलबजावणी केली जात...













