‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : पात्र शेतकऱ्यांसाठी नवी संधी
शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ राबविली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना...
शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात...
महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या आढावा बैठकीत सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, आतापर्यंतची प्रगती तसेच प्रस्तावित मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा...
‘कृषी महोत्सव’ आयोजित करण्याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा...
यंदाचे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून साजरे करण्यात येत असून, महिला शेतकरी विधेयकही विधिमंडळात सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी महोत्सवात महिला शेतकऱ्यांच्या...
पशुसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून विकास वाढीची योजना (ग्रोथ स्ट्रॅटेजी) तयार करण्यात...
शेतीपूरक अर्थव्यवस्था निर्माण करत राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणता येईल व या प्रयत्नात राज्य गोसेवा आयोगाचे मोलाचे योगदान असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत कृषी पूरक व्यवसाय करावेत
वर्धा : एकापेक्षा अधिक पिके घेता यावी यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. कृषी, पशुसंवर्धन विभाग व इतर संस्थांच्या मदतीने शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन,...
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने प्रोत्साहनपर दिलासा
शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद या योजनेत आहे.
कोण असतील अपात्र ?
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी
#MahaDGIPR
#GovernmentScheme
कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी, अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार
वर्धा : कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व मार्गदर्शक कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना दरवर्षी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन...
शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना...
आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ‘एल निनोचा कोकणातील शेतीवर...
विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २०...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे जाळे; पूर्व विदर्भातील...
गडचिरोली : पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला...


















