महाराष्ट्र
भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या “मराठा सैन्य लँडस्केप्स”...
ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी...
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोलापूर आणि सातारा...
महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार...
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास...
दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणि सुमारे 1 हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा
नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र ऑरिकमध्ये अलीकडेच झालेल्या भूखंड...
नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन
निवासी आयुक्त आर. विमला यांच्या संकल्पनेतून ग्रामीण उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ
नवी दिल्ली: महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या (SHG) उत्पादनांसाठी कायमस्वरूपी दालनाचे...
थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडित!
नंदुरबार : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात 69 हजार ग्राहकांकडे 222 कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह...
बालसंशोधक अरजित मोरेंच्या वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोडदुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन...
नंदुरबार: ‘भारताला २०४७पर्यंत एक 'विकसित देश' बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लोकसंवादाशिवाय साध्य होणार नाही. बाल संशोधक अरजित मोरे याने...
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या अमर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
#हुतात्मा_स्मृतीदिन#Maharashtra#संयुक्तमहाराष्ट्र#Tribute
मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई: मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या...

















