महाराष्ट्र
अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा – रस्ता सुरक्षा समितीची राज्य शासनाला...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस मुख्य...
वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई...
‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर
करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची...
मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी
नाशिक : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे...
भूकरमापक पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा
मुंबई – भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार...
खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल...
‘कुंभमेळा’ सुरक्षित होण्यासाठी गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेशकुमार
नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका...
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन...
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी नागपूर येथे निवड
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त...
“वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी लिहिलेलं वंदे मातरम् —
हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील देशभक्तीचा स्पंदन आहे!
आज या अमर गीतास १५० वर्षे...
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० पूर्ण झाल्याने आज महाराष्ट्र पोलीस...
पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थित पार पाडला.
#VandeMataram150


















