महाराष्ट्र
बांबेझरी-कुसुंबी प्रकरणात तोडगा काढण्यासाठी शासन प्रशासन सकारात्मक – पालकमंत्री डॉ. अशोक...
चंद्रपूर : बांबेझरी व कुसुंबी येथील शेतक-यांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे,...
पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी चंद्रपूर शहरातील डॉ....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त...
नागपूर : राष्ट्रपती दौपदी मुर्मू दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असून 15 एप्रिल रोजी त्यांच्या मुख्य उपस्थितीत येथील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या द्वितीय ...
अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून...
रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी...
भारत सरकार सन २०२६ मध्ये प्रत्येक कुटुंबाला एक सरकारी नोकरी देणार...
'एक परिवार एक नोकरी योजना' अशी कोणतीही योजना भारत सरकारने जाहीर केलेली नाही. फसवणूक टाळण्यासाठी नोकरीसंदर्भातील कोणतीही माहिती अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरून पडताळून पाहावी.
#FactCheck
#DGIPRFactCheck
मेळघाटातील ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ने फुंकरले आदिवासी...
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गसौंदर्याने नटलेला असला तरी, येथील दुर्गम भौगोलिक रचना आणि सामाजिक आव्हानांमुळे कुपोषण आणि माता-बाल आरोग्याचा प्रश्न नेहमीच संवेदनशील राहिला आहे....
घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा...
व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार – मंत्री जयकुमार रावल
मुंबई: महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर...
“माणसाने जन्माने नाही, तर कर्माने मोठं व्हावं.”
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीव्यवस्थेवर प्रहार करणारा संदेश...
#drbabasahebambedkar#AmbedkarJayanti#BharatRatna#डॉबाबासाहेबआंबेडकर @mahadgipr #gadchiroli


















