महाराष्ट्र
प्रशासकीय क्षमता वृद्धीसाठी ‘साधना सप्ताह’ उपक्रम
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दूरचित्रवाणी परिषदेद्वारे (VC), राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी दिनांक ०२ एप्रिल ते ०८ एप्रिल,...
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे...
एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा. त्याचा कोणताही गैरवापर सहन केला जाणार नाही. तसेच, आर.टी.ओ.च्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक संसाधने...
राज्यातील नागरिकांना महसूल सेवा सुलभ, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून...
अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये जनसामान्यांची महत्वपूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीदरम्यान दिले.
या अभियानाचा...
परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक वांद्रे...
परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व...
१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात राज्यातील रेडी रेकनर
दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सन २०२५-२६ मधील दरच सन २०२६-२७ साठी कायम ठेवण्यात आले असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह घरखरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळणार...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक...
दिशेने पुढचे पाऊल म्हणून ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ...
ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती आणि निधी खर्चाबाबत राज्य सरकारचे जिल्हा परिषदांना महत्त्वाचे...
राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत....
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६...
द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून...
जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत...
गडचिरोली : “जनगणना ही शासनाच्या नियोजन प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा पाया असून या कार्याची अचूकता व पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणातील सर्व बाबी आत्मसात करून...
लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा: पाटण पंचायत समितीच्या सदस्यांनी लोकहिताची व कल्याणकारी कामे करून जनतेला दिलासा द्यावा. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी व जनता दरबारच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा निपटारा...


















