महाराष्ट्र
वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन
मुंबई : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि त्यांच्यातील कलागुणांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानामार्फत आयोजित ‘महालक्ष्मी सरस २०२६’ या...
विधानपरिषद लक्षवेधी
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील धार्मिक स्थळांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माजी मुख्य न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली गठित उच्चस्तरीय समितीमार्फत सुनावण्या सुरू आहेत....
मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...
मुंबई : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे...
माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल...
गुढीपाडव्यानिमित्ताने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय...
राज्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनाला दिल्ली व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची विशेष दखल घेत शुभेच्छा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतमातेचे वीर सुपुत्र शहीद भगतसिंग
सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून शहीद दिनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
#शहीददिन
‘उमेद’च्या साथीने ‘अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्टस’ ची लक्षवेधी घौडदौड
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापूरच्या मीराबाई स्वय सहायता संघ, संविधान महिला ग्रामसमूह, सिद्धिविनायक प्रभागसंघ, पाळज येथील इयत्ता १० वी नापास असलेल्या विशेष म्हणजे उद्योगाची...
चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
नागपूरउपराष्ट्रपती म्हणाले की, कोणत्याही देशाची क्षमता आणि सामर्थ्य हे त्या देशाच्या तरुण लोकसंख्येच्या आकारावर आणि ताकदीवर अवलंबून असते. भारताकडे तरुणांची मोठी संख्या ही जमेची...
ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहा’च्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त समता
सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला...
मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस....
नाशिक: जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेऊ नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी...


















