महाराष्ट्र
धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार
सोलापूर: जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी...
आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी...
नागपूर: अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आधार घेणारा राज्यातील पहिला प्रायोगिक प्रकल्प नागपूर ग्रामीण पोलिस दलाकडून राबविला जात आहे. यासाठी ‘महाक्राईमओएस’...
पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरज
राज्यातील वनक्षेत्राची स्थिती
राष्ट्रीय वननीती 1988 नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भागावर वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. यामुळेच पर्यावरणाचा समतोल व संतुलन राखणे तसेच संवर्धन...
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे
अपघात आणि दंड दोन्हीपासून बचाव.
#HelmetSafety
#नियम_वाहतुकीचे
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या सूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात तसेच शेजारील धुळे...
इशारा स्तर: पिवळा (Yellow Warning)
हवामान अंदाज:
काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणारे...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी...
माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप सहन न करता पारदर्शक पद्धतीने...
महसूल विभागात कलम १५५ च्या गैरवापरामुळे जमीन नोंदींमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची...
संदर्भात राज्यात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विधानपरिषदलक्षवेधी
मोफत व सक्तीच्या...
एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘लोकोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे आयोजन
नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या...
महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे व २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी...
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या 10 वर्षे मुदतीच्या एक हजार कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. राज्य शासनास पाचशे...
‘महाराष्ट्रधर्म वाढवूया…मराठीची गुढी उंच उभी करुया..
आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की,...


















