रंगावली मध्यम प्रकल्प १००% भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रात जाणे व राहुट्या उभारणे टाळावे. सुरक्षित अंतर राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.#सतर्कतेचाइशारा#रंगावलीप्रकल्प#नवापूर#नंदुरबार#HeavyRain#FloodAlert#Maharashtra#StaySafe#Monsoon2026#DistrictAdministration#PublicSafety#JalSampada#NandurbarUpdates
नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पाला गती द्या; मराठवाडा मुक्तीदिनी पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी...
बीड:- नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न असून, या प्रकल्पामुळे या भागाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे....
अक्कलकोट येथील ‘श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर’ परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ ऑगस्टपासून सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक...
RBI ने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. किमान सरासरी शिल्लक (Minimum Average Balance) आणि त्यावरील दंड निश्चित करण्याचा अधिकार संबंधित बँकांचा असून तो...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय...
जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होईल.दिलखुलास...
एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य...
राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि...
ऑस्ट्रेलियाचे संसद सदस्य रॉय बटलर
ऑस्ट्रेलिया यांच्यातील विविध क्षेत्रांतील सहकार्य, औद्योगिक विकास, तसेच तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानावर सकारात्मक चर्चा झाली.भेटीदरम्यान उपसभापतींनी राज्यातील उद्योग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगती आणि ई-व्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रातील...
धुळे शहरातील वीजपुरवठा व नवीन विद्युत जोडणीसंदर्भातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे...
धुळे येथील महत्त्वाच्या प्रश्नांवर मुंबईतील निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात बैठक पार पडली.यावेळी आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीत धुळे शहरातील वीजपुरवठा, नवीन...
पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना...
ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा...
पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे...


















