महाराष्ट्र
विदर्भाच्या विकासाला मोठी गती
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीत ५४७ किमीच्या ४ द्रुतगती महामार्गांना मंजुरी.
एकूण प्रकल्प खर्च ₹५१,९०६ कोटी.
नागपूर–गोंदिया
भंडारा–गडचिरोली
नागपूर–चंद्रपूर
नवेगाव मोरे–सुरजागड ग्रीन...
एमएमआर क्षेत्रात ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ची...
उद्योग विभाग आणि 'एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड' यांच्यात सामंजस्य करार
#रोजगारनिर्मिती
#सामंजस्यकरार
#digitalmaharashtra
#AIinMaharashtra
#maharashtradevelopment
इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा – मंत्री...
सातारा : पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, परकीय चलन संवर्धन तसेच ऊर्जा कार्यक्षमतेस प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले...
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण...
सोलापूर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची...
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सोलापूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची...
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर...
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर
ऊर्जा बचत व स्वदेशी वापरासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना.
#पश्चिमआशियाईसंकट#ऊर्जाबचत#महाराष्ट्रशासन#स्वदेशीवापर#EnergySaving#GreenMaharashtra#SolarEnergy#PublicTransport#नंदुरबार#जिल्हामाहितीकार्यालय
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये
'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-तिसरा टप्पा' (एसआयआर फेज-३) राबवण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख...
राज्यातील धरणांच्या जलाशयांतील वाढता गाळ, कमी होत चाललेली पाणीसाठा क्षमता आणि...
उपशाच्या पार्श्वभूमीवर सहा मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास व त्याबाबतच्या सुधारित धोरणास मान्यता देण्यात आली.
यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा वाढणार असून,...
हवामानबदल च्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम...
मुंबई क्लायमेंट वीकच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन दि. २२ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबईत करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. नागरिकाभिमुख आणि प्रगतीशील...


















