महाराष्ट्र
बनावट पोलीस बनून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून १००% मुद्देमाल हस्तगत!
एका इसमाची सोन्याची चैन तसेच अंगठी चोरीला गेल्याची घटना @palghar.police हद्दीत घडली. आरोपीने बनावट पोलीस बनून हातचलाखीने फिर्यादी यांची फसवणूक करून चोरी केल्याची तक्रार...
राहुरी मतदारसंघ निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी संपन्न
अहिल्यानगर:- २२३ राहुरी मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी आज राहुरी तहसील कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत एकूण ७ उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून खर्चाची...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या...
जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मंत्रालयात मुख्यमंत्री...
नवी मुंबई महानगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकारबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष...
सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. नी अवैधरित्या...
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण...
पर्यावरण व वातावरणीय मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मा.अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मा. सचिव श्रीमती जयश्री...
महापालिकेने जागा द्यावी चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारणार – पालकमंत्री डॉ. अशोक...
चंद्रपूर : राजमाता राणी हिराई ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा आहे. त्यांचा संघर्ष, पराक्रम आणि कर्तुत्वाची नवीन पिढीला ओळख व्हावी, यासाठी दरवर्षी राणी हिराई महोत्सवाचे आयोजन...
जागतिक वसुंधरा दिन
मानवाच्या अस्तित्वाचा पाया म्हणजे वसुंधरा. आपल्या जीवनातील प्रत्येक श्वास, प्रत्येक थेंब पाणी आणि प्रत्येक अन्नकण हा या पृथ्वीच्या उदारतेचा परिणाम आहे. त्यामुळेच दरवर्षी २२...
मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...
मुंबई:- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश...
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले -मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले...


















